You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi भाडेकरू जर भाडे भरण्यास असमर्थ असतील तर भाडे भरण्याची दिल्ली सरकारची ऑफरः मुख्यमंत्री केजरीवाल

भाडेकरू जर भाडे भरण्यास असमर्थ असतील तर भाडे भरण्याची दिल्ली सरकारची ऑफरः मुख्यमंत्री केजरीवाल

Updated : July 12, 2024

Author : author_image admin

941 views

Table of Contents

30 मार्च 2020: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्योजक, व्यापारी आणि सर्व सधन अशा कुटुंबांना या कठीण काळात गरजू लोकांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.   भाडेकरू सक्षम नसल्यास सरकार भाडे देईल, असे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी दोन ते तीन महिन्यांपर्यंत ,घरमालकांनी भाडेकरूंवर दबाव आणू नका, असे आवाहन दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.   “मी सर्व घरमालकांना आवाहन करतो की, भाडेकरूंना दोन ते तीन महिन्यांसाठी भाडे देण्यास भाग पाडू नये. कृपया काही महिने पुढे ढकलून त्यांना मुदत द्या. जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, जर कोणी भाडे भरण्यास असमर्थ असेल तर सरकार त्यांच्या वतीने पैसे भरील, ”असे केजरीवाल यांनी डिजिटल पत्रकार परिषदेत सांगितले.   “तरीही कोणता जमीनदार भाडेकरूंना भाडे देण्यास भाग पाडत असेल तर मग त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.   रोजच्या स्थलांतरितांना मदत करण्यासाठी त्यांनी लोकांना विनंती केली आहे की, ते एकत्र येणे “धोकादायक” ठरू शकते,आणि असेही त्यांनी सांगितले की या कालावधीत,या स्थलांतरितांना अन्न व मूलभूत गरजा मिळाव्यात यासाठी त्यांचं सरकार उपाययोजना करीत आहे.   दिल्लीतील आनंद विहार बस टर्मिनलमध्ये शनिवारी प्रवासी आणि रोजंदारीवरील मजुरांचा महासागर बघितला गेला,घरी परतण्यास बस मिळवण्यासाठी रांगाच रांगा दिसत होत्या. बरेच परप्रांतीय कामगार आपल्या गावी परत जाण्याची इच्छा बाळगतात आणि त्यासाठी काही सुविधांचीही व्यवस्था केली गेली आहे. बर्‍याच लोकांच्या गटांनी त्यांच्या गावी परत जाण्याचा प्रयत्न केल्यावर ही पाऊले उचलण्यात आली.   या विषाणूमुळे आतापर्यंत भारतात 979 लोकांना लागण झाली आहे.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in